Tuesday 18 August 2015

सस्नेह नमस्कार!

मी  श्रीकृष्ण  निहाळ जि प प्राथमिक शाळा रायगव्हाण ता परतुर जि जालना

माझे स्व निर्मित व्हिडीओ आता  YouTube वर उपलब्ध आहेत... Shrikrishna Nihal असे search केल्यास सर्व मिळतील..
              किंवा
Direct links for download

माझे काही स्वनिर्मित व्हिडीओ.. करा डाऊनलोड.. YouTube वरून

लिंक्स..

Download 'कविता - महिने इयत्ता २ री' | Yaaya.mobi - http://m.vofeo.com/download2/eNortjI0tFKqioooSMzxcYp3d1SyBlwwOXcFpw

Download 'Running through the rain.. Rhymes' | Yaaya.mobi - http://m.vofeo.com/download2/eNortjI0tFJKLkvVTXJzLvIocFSyBlwwN3gFig

Download 'झरझर झरझर आला वारा... कविता' | Yaaya.mobi - http://m.vofeo.com/download2/eNortjI0tFJy93LxCsotMAsLDVSyBlwwNDgFSQ

Download 'the brave little kite * created by shrikrishna nihal*' | Yaaya.mobi - http://m.vofeo.com/download2/eNortjI0tFKqdPTIqMzOKStPNVCyBlwwOuMGBQ

Download 'Opening day.. Rhymes' | Yaaya.mobi - http://m.vofeo.com/download2/eNortjI0tFIKiwwrCUgKTC3OLFeyBlwwOUMF_Q

Download 'Master of a craft - story' | Yaaya.mobi - http://m.vofeo.com/download2/eNortjI0tFLy8ckNrspPzvE1cFSyBlwwOB4Flw

वेगवेगळ्या format मध्ये व्हिडीओ डाऊनलोड शक्य त्यामुळे कमी साईज व्हिडीओ पण डाऊनलोड करता येतो...

धन्यवाद 🙏

शक्य झाल्यास शेअर करा 🙏🙏

Sunday 16 August 2015

Imp news

[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: 😜😀
यह नदियों का मुल्क है,
पानी भी भरपूर है ।
बोतल में बिकता है,
पन्द्रह रू शुल्क है।

यह शिक्षकों का मुल्क है,
स्कूल भी खूब हैं।
बच्चे पढने जाते नहीं,
पाठशालाएं नि:शुल्क है।

यह गरीबों का मुल्क है,
जनसंख्या भी भरपूर है।
परिवार नियोजन मानते नहीं,
नसबन्दी नि:शुल्क है।

यह अजीब मुल्क है,
निर्बलों पर हर शुल्क है।
अगर आप हो बाहुबली,
हर सुविधा नि:शुल्क है।

यह अपना ही मुल्क है,
कर कुछ सकते नहीं।
कह कुछ सकते नहीं,
बोलना नि:शुल्क है।

यह शादियों का मुल्क है,
दान दहेज भी खूब है।
शादी करने को पैसा नहीं,
कोर्ट मेरिज नि:शुल्क है।

यह पर्यटन मुल्क है,
रेलें भी खूब हैं।
बिना टिकट पकडे गये,
रोटी कपड़ा नि:शुल्क है।

यह अजीब मुल्क है,
हर जरूरत पर शुल्क है।
ढूंढ कर देते है लोग,
सलाह नि:शुल्क है।

यह आवाम का मुल्क है,
रहबर चुनने का हक है।
वोट देने जाते नहीं,
मतदान नि:शुल्क है।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: [8:29pm, 8/12/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९:
📢📢📢📢📢📢📢📢📢
💎MPSC SPECIAL💎

🎯समाजसुधारक व त्यांची ग्रंथसंपदा / पुस्तके :i

क्र समाजसुधारकांची नावे /ग्रंथसंपदा / पुस्तके

      ♦1. महात्मा फुले ♦

1855 तृतीयरत्न
1869 छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा
1869 ब्राह्मनांचे कसब
1873 गुलामगिरी
1883 शेतकर्‍यांचा आसूड
1885 सत्सार
1885 इशारा
1811 सार्वजनिक सत्यधर्म

💠2. सावित्रीबाई फुले 💠

बावनकोशी
सुबोध रत्नाकर

♦3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर♦

द अनटचेंबल्स
थॉटस ऑफ पाकिस्तान
हू वेअर शुद्राज
बुद्ध अँड हिज धम्म
रिड्ल्स इन हिंदूइझम
द प्रॉब्लेम ऑफ रूपी
4. गोपाल गणेश आगरकर कॉस्ट इन इंडिया
डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस
विकारविलसित

💠5. महर्षी धोंडो केशव कर्वे 💠

आत्मवृत

♦6. राजा राममोहन रॉय♦

वेदांतसार
तूहफत-उल-मुवाउद्दीन (एकेश्चवादाना नजराणा)

💠7. महात्मा गांधी💠

माझे सत्याचे प्रयोग

♦8. विवेकानंद ♦

आय एम सोशॉलिस्ट

💠9. स्वामी दयानंद सरस्वती💠

सत्यार्थी प्रकाश
वेदभाष्य
संस्कारनिधी
व्यवहार भानू

♦10. दादाभाई नौरोजी♦

पाव्हर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया

💠11. नेताजी सुभाषचंद्र बोस💠

द इंडियन स्ट्रगल

♦12. पं. जवाहरलाल नेहरू♦

डिस्कव्हरी ऑफ इंडिया

💠13. लाला लजपतराय 💠

अनहॅपी इंडिया
द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट

♦14. अरविंद घोष ♦

मानवी एक्याचे ध्येय

💠15.  इंदिरा गांधी 💠

इनटरनल इंडिया

♦16. न्या. महादेव गोविंद रानडे♦

मराठी सत्तेचा उदय

💠17. तुकडोजी महाराज💠

ग्रामगीता

♦18. आचार्य विनोबा भावे ♦

गिताई
स्वराज्यशस्त्र

💠19. दादोबा पांडुरंग तर्खडकर💠

धर्मविवेचन परमहांसिक ब्राम्हधर्म (काव्य संग्रह) यशोदा पांडुरंग

♦20. महर्षी वि.रा.शिंदे♦

माझ्या आठवणी व अनुभव
अनटचेबल इंडिया
भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न

💠21. आचार्य बाळशास्त्रीजांभेकर💠

संध्येचे भाषांतर

♦22. लोकहितवादी गोपाळ हरी♦

देशमुख हिंदूस्थानाचा इतिहास
लक्ष्मीज्ञान
ग्रामरचना

💠23. पंडिता रमाबाई💠

द हाय कास्ट हिंदू वुमन

♦24. लोकमान्य टिळक ♦

ओरायन
गीतारहस्य
आर्य कोण होते

💠25. बाबा पदमजी 💠

अरुणोद्य
यमुनापर्यटन
नवा करार

♦26. साने गुरुजी ♦

श्यामची आई
सुंदर पत्रे
पणती, गोड गोष्टी
पक्षी
श्याम

💠27. विष्णुशास्त्री चिपळूणकर💠

आमच्या देशांची स्थिती

♦28. विनायक दामोदर सावरकर ♦

कमला
काळेपाणी
सन्यस्त खडग
भारतीय स्वातंत्र्य समर
गोमंतक

💠29. रा.गो भांडारकर💠

दख्खन प्राचीन इतिहास

♦30. बाबा आमटे ♦

माती जागविला त्याला मत
ज्वाला आणि फुले

/,,,,,,,,,,./,,,,,,,,,,,/.,,,,,,,,,,/.,,,,,,,,,,,,/

संकलन -गुरुशांत मगी ९६६५८७७८८९

💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐

 
[8:46pm, 8/12/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 📢📢📢📢📢📢📢📢📢
        
          ⏰चालू घडामोडी⏰

    💎 MPSC SPECIAL💎
   
     💠12 ऑगस्ट 2015 💠

🎯भालचंद्र यांचे वृद्धापकाळाने निधन :

♦संगीत रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असलेले मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
 
♦ते 94 वर्षांचे होता.
 
♦"सत्तेचे गुलाम" या नाटकापासून त्यांनी रंगभूमीवरील आपली कारकीर्द सुरू केली.
 
♦राज्य सरकारसोबतच अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.

🎯सानिया मिर्झा हिला यंदाचा 'राजीव गांधी खेलरत्न' क्रीडा पुरस्कार निश्चित :

🎾भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिला यंदाचा 'राजीव गांधी खेलरत्न' या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
 
🎾केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सानियाच्या नावाची शिफारस केल्यानंतर आता पुरस्कार समितीनेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
 
🏆स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीत विंबल्डनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
 
🏆तसेच कारकिर्दीत तिने महिला दुहेरीत प्रथमच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले.
 
🎾याशिवाय तिने यंदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानही मिळविले आहे.
 
🎾क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सानियाची शिफारस केली होती.

🎯अवकाश स्थानकात उगवलेली भाजी खाऊन इतिहास घडविला :

🍃आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहणाऱ्या तीन "शेतकऱ्यांनी" तेथेच उगवलेली भाजी खाऊन आज इतिहास घडविला.
 
🍃या अवकाशवीरांनी अवकाश स्थानकातच यंत्राच्या मदतीने उगवलेली लाल रंगाची पालेभाजी खात असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला, अशी भाजी खाणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत.
 
🍃तसेच, यामुळे यंत्राच्या मदतीने अवकाशातच खाण्यायोग्य भाजीचे उत्पादन घेण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे.
 
🍃अवकाश स्थानकातील स्कॉट केली, जेल लिंडग्रेन आणि किमिया यूई या अंतराळवीरांनी ही किमया केली आहे.
 
🍃अवकाश स्थानकातील युरोपीय अवकाश संस्थेच्या कोलंबस प्रयोगशाळेत भाजी उगविण्याचा प्रयोग केला गेला.
 
🍃यासाठी "व्हेजी" ही भाजी उगविण्याची यंत्रणा विकसित केली गेली असून अत्यंत नियंत्रित वातावरणात या भाजीची वाढ करण्यात आली.
 
🍃व्हेजीची रचना : या यंत्राची अमेरिकेतील केनेडी अवकाश स्थानकातच पूर्ण चाचणी करण्यात आली होती. भाजीची बियाणे, माती आणि खत असलेल्या दोन "उश्‍या" यंत्राबरोबर अवकाश स्थानकात पाठविण्यात आल्या होत्या. हे बियाणे अवकाश स्थानकात 15 महिने गोठविलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले होते. "व्हेजी‘ यंत्रणा 8 जुलैला सुरू करण्यात आली. "व्हेजी"मध्ये रोपाच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेल्या लाल, निळे आणि हिरवे एलईडी दिव्यांची रचना केली आहे. अवकाश स्थानकात पाणी ओतता येत नसल्याने उश्‍यांच्या खालच्या बाजूला दव निर्माण करून रोपांची पाण्याची गरज भागविण्यात आली. त्यानंतर आज 33 दिवसांनी ही भाजी उगविली.

🎯तीन हजार रुपयातील ऍड्रॉईड बेस्ड स्मार्टफोन तयार करण्याचा निर्णय :

📲माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील "गुगल" या लोकप्रिय कंपनीने खास भारतीय युजर्ससाठी तीन हजार रुपयातील ऍड्रॉईड बेस्ड स्मार्टफोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
📲भारतातील इंटरनेट बाजारपेठेत गुंतवणूक करण्यासाठी गुगलने हा स्वस्तातील स्मार्ट फोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

🎯दहावा बाहय़ग्रह दोन ताऱ्यांपासून विशिष्ट कक्षेत सापडला :

🌐'स्टार वॉर' चित्रपट मालिकेत दाखवलेल्या ग्रहांसारखा दहावा बाहय़ग्रह दोन ताऱ्यांपासून विशिष्ट कक्षेत सापडला आहे.
 
🌐म्हणजे या ग्रहावर दोन सूर्य उगवलेले दिसतात.
 
🌐तसेच स्टार वॉर चित्रपटात जो टाटुनी ग्रह दाखवला आहे त्यावर दोन सूर्य (तारे) उगवताना दिसतात व ते तारे एकमेकांभोवतीची प्रदक्षिणा 27 दिवसांत पूर्ण करतात अशी कल्पना केली आहे.
 
🌐नासाच्या केप्लर दुर्बिणीने त्याचा शोध लागला आहे, या ग्रहाचे नाव केप्लर 453 बी असे असून, वसाहतयोग्य ग्रह ताऱ्यापासून ज्या अंतरावर असतात त्या अंतरावर असूनही तेथे जीवसृष्टीस अनुकूल स्थिती नाही कारण तो वायूंचा बनलेला आहे.
केप्लर 453 बी :

🌐ताऱ्यांपासून वसाहतयोग्य अंतरावर असूनही जीवसृष्टी अशक्य.
 
🌐ग्रहाच्या चंद्रावर मात्र जीवसृष्टी शक्य.
 
🌐दहावा बाहय़ग्रह.
 
🌐आता शोधला गेला नसता तर 2066 पर्यंत वाट पाहावी लागली असती.
 
🎯अधिक्रमण तंत्राने शोध.
मंगळाच्या घेतलेल्या छायाचित्रात एक मानवी आकृती दिसत असल्याचा दावा :

👤मंगळावर संशोधन करत असलेल्या नासाच्या रोव्हरने मंगळाच्या घेतलेल्या छायाचित्रात एक मानवी आकृती दिसत असल्याचा दावा एलियन्सवर विश्वास ठेवणाऱ्या संशोधकांनी केला आहे.
 
👤ही आकृती एखाद्या महिलेची असावी असेही मानण्यात येत आहे.
 
👤यूएफओ सायटिंग डेलीनुसार या छायाचित्रात दिसणारी व्यक्ती 8 ते 10 सें.मी.ची असून, ती एक महिला असावी.

🎯भावंडांच्या नावाने छोटे गिर्यारोहक असा नवा विक्रम :

🌁कंदर्प शर्मा (5 वर्षे 10 महिने) आणि त्याची बहीण ऋत्विका शर्मा (8 वर्षे 11 महिने) या भावंडांच्या नावाने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट चढून जाणारे सगळ्यात छोटे गिर्यारोहक असा नवा विक्रम नोंदला जाईल.
 
नेपाळच्या उत्तरपूर्वेकडील 5,380 मीटर उंचीवरील एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर हे दोघे यशस्वीपणे परतले.
 
🌁या मुलांसोबत बेस कॅम्पवर त्यांचे पालकही होते. बेस कॅम्पवर वैयक्तिक पातळीवर यशस्वीपणे परतणारे वयाने सगळ्यात तरुण भाऊ व बहीण म्हणूनही त्यांच्या नावावर विक्रम नोंदला गेला आहे.
 
🌁हे शर्मा कुटुंब 8,848  मीटर उंचीच्या एव्हरेस्टच्या बेस कॅ म्पवर पोहोचणारे पहिले कुटुंब ठरले आहे.

🎯रोहित शर्मा, नेमबाज जितू रॉय यांच्यासह 17 खेळाडूंच्या नावाची शिफारस :

🏆क्रिकेटपटू रोहित शर्मा, नेमबाज जितू रॉय यांच्यासह 17 खेळाडूंच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाद्वारे नियुक्त पुरस्कार निवड समितीने केली.
 
🏆रोहित आणि जितू यांच्यासह जी नावे निश्चित करण्यात आली, त्यांत जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, हॉकीपटू पी. आर. ब्रिजेश, मल्ल बजरंग आणि बबिता, अ‍ॅथलिट एम. आर. पूवम्मा, बॅडमिंटनपटू के. श्रीकांत आणि बॉक्सर मनदीप जांगडा यांचा समावेश आहे.
 
🏆ही शिफारस क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांना पाठविण्यात येणार असून, ते अंतिम निर्णय घेतील.
 
🏆29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे पुरस्कारांचे वितरण करतील.
 
🏆खेलरत्न पुरस्कारासाठी 7 लाख 50 हजार रोख आणि प्रशस्तिपत्र तसेच अर्जुन पुरस्कारविजेत्यांना 5 लाख रोख आणि प्रशस्तिपत्र, असे स्वरूप असेल.
 
🏆अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या खेळाडूंची नावे : पी. आर. श्रीजेश (हॉकी), दीपा कर्माकर (जिम्नॅस्टिक), जितू रॉय (नेमबाजी), संदीपकुमार (तिरंदाजी), मनदीप जांगडा (बॉक्सिंग), बबिता (कुस्ती), बजरंग (कुस्ती), रोहित शर्मा (क्रिकेट), के. श्रीकांत (बॅडमिंटन), स्वर्णसिंग विर्क (रोइंग), सतीश शिवलिंगम (भारोत्तोलन), संथोई देवी (वुशू), शरद गायकवाड (पॅरासेलिंग), एमआर पूवम्मा (अ‍ॅॅथलेटिक्स), मनजित छिल्लर (कबड्डी), अभिलाषा म्हात्रे (कबड्डी) आणि अनूपकुमार (रोलर स्केटिंग).

🎯दिनविशेष :

♦1833 : शिकागो शहराची स्थापना.
 
♦1851 : आयझॅक सिंगरला शिवणयंत्राचा पेटंट प्रदान.
 
♦1908 : सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.
 
♦1953 : सोवियेत संघाने आपल्या पहिल्या परमाणु बॉम्बची चाचणी केली.
➕➖➖➖➕➖➖➖➕
संकलन- गुरुशांत मगी ९६६५८७७८८९

💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[9:12pm, 8/12/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९:
🎯महाराष्ट्र राज्य परिवहन प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र राज्य परिवहन प्रवेशपत्र उपलब्ध :

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सहाय्यक (कनिष्ठ) (धुळे), कारागीर ‘क’ (धुळे) यांचे प्रवेशपत्र उपलब्ध.

🌷🙏 कृपया पुढे पाठवा🙏🌷
[9:14pm, 8/12/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 📢📢📢📢📢📢📢📢📢

🎯आयबीपीएस क्लर्क भरती 2015

आयबीपीएस क्लर्क भरती 2015 :

Online अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे.

पद : क्लर्क
 पद संख्या : 40,000
 वय : 20 ते 28 वर्ष
 शैक्षणिक पात्रता : पदवी
 फिस :Rs. 100/- SC/ST/PWD/EXSMRs. 600 /-
 अर्ज पद्धती : ऑनलाइन अर्ज
 अधिकृत संकेतस्थळ : www.ibps.in
 अर्ज करण्याची दिनांक : 11/8/2015 ते 1/9/2015

🌷🙏 कृपया पुढे पाठवा🙏🌷

💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[9:15pm, 8/12/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 📢📢📢📢📢📢📢📢📢

🎯अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2015

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2015 :

पद संख्या : 32 जागा
 पदाचे नाव : तलाठी
 शैक्षणिक अहर्ता : पदवी
 अर्ज पद्धती : अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा

अधिकृत संकेतस्थळ :

www.ahmednagar.nic.in
 nagarcollector2015.erecruitment.co.in
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2015

🌷🙏 कृपया पुढे पाठवा🙏🌷

💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: 🙏🙏🙏🙏🙏
पुढील वर्षी प्लास्टिक च्या नोटा चलनात येणार
भारतीय रिझर्व्ह बँक पुढील वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्यांसदर्भात विचाराधीन आहे. 
नवी दिल्ली
– भारतीय रिझर्व्ह बँक पुढील वर्षी म्हणजेच २०१५ मध्ये प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणण्यांसदर्भात विचाराधीन आहे.
प्लॅस्टिकच्या चलनी नोट लवकरच येत आहेत. शिमलासह पाच शहरात सुरुवातीला प्लॅस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मे महिन्यातील मंडळाच्या बैठकीनंतर सांगितले होते.
या प्लॅस्टिकच्या चलनी नोटा सुरुवातीला कोची, मैसूर, जयपूर, भुवनेश्वनर आणि शिमला या शहरांमध्ये चलनात आणल्या जाणार आहेत. त्यांनंतर देशांतील अन्य शहरांमध्ये प्लॅस्टिकच्या नोटा चलनात आणल्या जाणार आहेत.
प्लॅस्टिकच्या नोटा या कागदी नोटांप्रमाणे लवकर खराब होत नाहीत                               🙏 दिपक चामे ,लातूर🙏
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: ---- संपुर्ण शाळेला संगणकीय साक्षरता ----
'शोध मराठीचा' संशोधनातर्फे आम्ही हा उपक्रम सादर करत आहोत.

यातुन मीळणार्‍या गोष्टी –
1) शाळेतील सर्व संगणक मराठीतुन वापरण्याची कायमस्वरुपी सोय.
2) शीक्षक, वीद्यार्थी, पालक यांना शाळेकडुन परस्पर देता येइल संगणकीय साक्षरतेचे सॉफ्टवेअर.
3) शीक्षकांचा वीषय कोणताही असला तरी तो संगणकातुन शीकवण्याच्या तंत्रज्ञानाचे शीक्षण.
4) संपुर्ण शाळा पुस्तके, वह्या, पेन यांच्याऐवजी केवळ पेनड्राइव्हवरुन सुरु करण्याची अत्याधुनीकता.

केवळ एका दीवसात पुढील सारे घडुन येइल –
1) शाळेतील संगणक मराठीतुन सुरु करण्याची सोय मीळेल,
2) सर्व शीक्षकांना याचे ट्रेनींग दीले जाइल,
3) वीद्यार्थ्यांना त्यांच्या हाताने हे कसे शीकवावे याचे प्रात्यक्षीक वीद्यार्थ्यांसोबत दीले जाइल,
4) पालकांना या सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षीक त्यांच्या सहभागातुन दीले जाइल.

यात आपणास आस्था असल्यास,  उपक्रमासाठीचे वेळापत्रक,
वीषेश नोंद, माहीती वगैरे जाणण्यासाठी फोन करा.

शुभानन गांगल 9833102727
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: [13/08 7:49 am] रवि भापकर ,जामखेड: 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

🎯🎯आजच्या ठळक शैक्षणिक घडामोडी 🎯🎯

🎯🎯संकलन :रवि भांपकर,जामखेड जिल्हा अहमदनगर

🎯🎯अशैक्षणिक कामांमुळे ‘ऑफ तास’ हरवला!
Maharashtra Times | Aug 13, 2015, 03.22 AM IST
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांचे ओझे फारच वाढत चालले असून, त्यामुळे आमचा 'ऑफ तास' हरवला आहे, अशी तक्रार शिक्षकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. या वाढत्या ओझ्याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिकवणीवरही होत असल्याचे सांगत, हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.
शिक्षकांना शाळेत मिळणाऱ्या ऑफ तासांमध्ये पुढच्या तासाची तयारी, निबंध वह्या, स्वाध्याय तपासणी, उपक्रम व स्पर्धांची तयारी यांसारखी अनेक कामे केली जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाढत्या अशैक्षणिक कामांमुळे हे ऑफ तासच हरवल्याची तक्रार शिक्षक अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे केली आहे.
दैनंदिन अध्यापनात या ऑफ तासला खूप महत्त्व होते. दैनंदिन अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळांतर्गत व आंतरशालेय स्पर्धा, उपक्रमांची तयारी करून घेता येत असे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास हे अंतिम ध्येय शिक्षण धोरणात ठरवले गेले आहे. परंतु, या ध्येयालाच तिलांजली देण्याचे काम शासन व शिक्षण विभागाकडून अनेक वर्षांपासून होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व अशैक्षणिक कामासाठी शिक्षण विभाग व शासनाने स्वतंत्र यंत्रणाच उभी करावी आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे, असे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे.
[13/08 7:50 am] रवि भापकर ,जामखेड: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🎯🎯ऑगस्टअखेरीस होणार परीक्षा
Maharashtra Times | Aug 13, 2015, 03.07 AM IST
आठ भाषांमधील प्रश्नपत्रिकांची निर्मिती सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शिक्षणहक्क कायद्यामुळे 'परीक्षाच नाही' अशा वातावरणात भरत असलेल्या शाळांमधील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑगस्टअखेरीस मूल्यमापन व गुणवत्तावृद्धी चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या आठ भाषांमधील प्रश्नपत्रिकांची निर्मिती सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबरच संपूर्ण शालेय व्यवस्थेची पुन्हा 'परीक्षा' पाहिली जाणार आहे.
शिक्षणहक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना नापास करण्यास मनाई आहे. परिणामी, या इयत्तांमधील शिक्षणाचा स्तर खालावत चालल्याची टीका केली जात होती; तसेच वर्गातील मोठ्या विद्यार्थिसंख्येमुळे सर्वंकष-सातत्यपूर्ण मूल्यमापनदेखील प्रभावी ठरत नव्हते. अशा परिस्थितीत राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या मूल्यमापन व गुणवत्तावृद्धी चाचण्यांची घोषणा केली होती. विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांचीदेखील 'परीक्षा' पाहणारी ही चाचणी प्रत्यक्षात पूर्वीप्रमाणेच सत्रांतर्गत घटक परीक्षेसारखी घेतली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये (एससीईआरटी) या चाचणी परीक्षांची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. ऑगस्ट अखेरीस त्या घेतल्या जातील, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'मटा'ला दिली.
सर्वेक्षणनिकाल चिंताजनक
'प्रथम'च्या 'असर' या शैक्षणिक सर्वेक्षण अहवालातून गेल्या पाच वर्षात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेमध्ये ९४ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे समोर आले आहे. 'एससीईआरटी'ने घेतलेल्या राज्यस्तरीय अध्ययन सर्वेक्षणात पाचवीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात सरासरी ५३ टक्के व गणित विषयात ५१ टक्के गुण मिळविल्याचेही आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर या चाचणीच्या माध्यमातून अध्यापन-अध्ययन प्रक्रियेचे घसरलेले गाडे पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ही चाचणी परीक्षा दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आणि गणित विषयांसाठी तीन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. या चाचण्यांच्या मूल्यमापनातून जाहीर होणारा निकाल संकलित करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणाही विकसित करण्यात आली आहे. या निकालाच्या आधारे पुढील सत्रामधील शिक्षक-विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचे विविध उपक्रम जाहीर केले जाणार आहेत.
[13/08 7:51 am] रवि भापकर ,जामखेड: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🎯🎯आधारकार्ड विद्यार्थ्यांसाठी अनिवार्यच
Maharashtra Times | Aug 13, 2015, 12.32 AM IST
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
आधार अनिवार्य नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला असला तरी, शालेय विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्यच असणार आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी दिली.
एलपीजी गॅस, स्वस्त धान्य, निवृत्तीवेतन, व्यवहाराच्या नोंदी आदींसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले होते. या निर्णयामुळे सरकारी पातळीवर कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवण्यात येईल, असा सरकारी हेतू होता. मात्र, ही पद्धत देशातील नागरिकांना त्रासदायक ठरल्याने सुप्रीम कोर्टाने यावरील सक्ती बाजूला सारली. या निर्णयानुसार आता शालेय विद्यार्थ्यांचीदेखील आधारकार्ड नोंदणीपासून सुटका मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत होता. मात्र शालेय पातळीवर हा निर्णय 'जैसे थे'च राखण्यात आला असल्याने लवकरात लवकर आधार कार्ड काढण्याशिवाय कोणताही पर्याय शाळा, विद्यार्थी व पालक यांच्याकडे उरलेला नाही.
शाळांमध्ये बोगस पट पडताळणीची प्रकरणे अनेकदा उघड झाले आहेत. सरकारी अनुदान लाटण्यासाठी शाळा विद्यार्थ्यांची खोटी आकडेवारी दाखवत होत्या. तसेच शाळा टिकविण्यासाठीही ते बोगस आकडेवारी सादर करण्याला प्राधान्य देण्याचे प्रमाण वाढत होते. यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला होता. भारतातील इतर राज्यांपैकी महाराष्ट्र या एकमेव राज्यात शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
आधारकार्ड जरी वारंवार सांगितली जात असली तरी अद्यापही सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून पूर्ण झालेले नाही. अद्याप केवळ ५० ते ५५ टक्के विद्यार्थ्यांच्याच आधारकार्डची पूर्तता झालेली आहे. शाळांमध्ये आधारकार्ड काढण्याची सोय करून देण्यात आली असली तरी हे काम संथगतीनेच सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शाळा व प्रशासन खरेच राज्य सरकारच्या निर्णय कितपत गंभीर सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. १५ ऑगस्टपर्यंत आधारकार्ड काढणेचे गरजेचे होते. मात्र अजून एक ते दीड महिना ही प्रक्रिया लांबणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कासवगतीने चाललेल्या या मोहिमेला गती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. इतर कोणत्याही बाबतीत आधार कार्ड अनिवार्य नसले तरी शाळेसाठी ते अनिवार्यच असणार आहे, असे शिक्षणमंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
शाळेच्या पटसंख्येत पारदर्शकता आणण्यासाठी आधार कार्डशिवाय पर्याय नाही. सर्व शालेय विद्यार्थ्यांना आधार कार्ड नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे. - उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षणमंडळ
[13/08 7:52 am] रवि भापकर ,जामखेड: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🎯🎯दीड लाख गणवेश दोन दिवसांत द्या
Maharashtra Times | Aug 13, 2015, 12.19 AM IST
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जिल्हा परिषद शाळेतील एक लाख ६३ हजार विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी किमान एकतरी गणवेश द्यावा, असे असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठी दीड महिन्यापूर्वीच साडेसहा कोटी रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.
सर्वशिक्षा अभियानातून जिल्हा परिषद शाळेतील एससी, एसटी विद्यार्थी, विद्यार्थिनी, दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थिनी या प्रवर्गासाठी गणवेश दिले जातात. यंदा २१३० शाळांमधील एक लाख ६३ हजार ६४५ विद्यार्थ्यांसाठी सहा कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये प्राप्त झाले होते. नियमानुसार हा निधी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे वर्ग करण्यात आला होता. दीड महिन्यापूर्वी हे पैसे देण्यात आले जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळतील. शिक्षण समितीच्या बैठकीत याचा आढावा घेतला असता असे लक्षात आले की बहुतांश शाळेत गणवेश वाटप झालेले नाही. कारण विचारल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले, की ग्रामपंचायत निवडणूक होती. त्यासाठी लागू झालेल्या आचारसंहितेमुळे काही मुख्याध्यापकांनी ही प्रक्रियाच राबविली नाही. काही ठिकाणी मुख्याध्यापक, शिक्षकांना निवडणूक कामाला जावे लागले होते. त्यामुळे गणवेश शिवण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. प्रती विद्यार्थी २०० रुपये अनुदान अपेक्षित आहे. त्यातून दोन गणवेश द्यावेत, असे आदेशित केलेले आहे. वास्तविक निवडणूक आचारसंहिता आणि गणवेश याचा कुठेही संबंध नाही पण मुख्याध्यापकांनी वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन न मागविल्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसला आहे.
यावर तोडगा काढत समितीने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले की १५ ऑगस्ट पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले पाहिजे. सभापती विनोद तांबे, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
पाण्यासाठी शाळांना प्राधान्य
संभाव्य पाणीटंचाईचा आढावा बैठकीत घेण्यात आला. पाण्याचा जपून वापर करताना ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्या टँकरचे पाणी आधी शाळेतील टाकीत टाकावे, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असे आदेश सभापती विनोद तांबे यांनी दिले.
[13/08 7:54 am] रवि भापकर ,जामखेड: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🎯🎯प्रज्ञावंत शोधासाठी शिक्षक सरसावले
Maharashtra Times | Aug 13, 2015, 02.18 AM IST
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
टॅलेंट सर्चच्या नावाखाली वेगवेगळ्या संस्था विविध प्रकारच्या परीक्षा घेतात. मुलांना अनेकदा आर्थिक भुर्दंड बसतो. अशा परीक्षांमुळे पालकांच्या खिशाला कात्री लागू नये, तसेच विविध प्रकारच्या परीक्षांसाठी मुलांना पहिलीपासूनच तयारी करून घेण्यासाठी महापालिकेतील शिक्षक पुढे सरसावले आहेत.पहिल्याच्या वर्गातील मुलांसाठी 'महापालिका टॅलेंट सर्च' अशी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. प्राथमिक शिक्षण मंडळ व प्रशासनाधिकाऱ्यांशी त्यांनी प्राथमिक चर्चा केली आहे. प्राथ​मिक शिक्षक समितीने याकामी पुढाकार घेतला आहे.
शिक्षकच तयार करणार अभ्यासक्रमाचे मटेरियल
सामान्य ज्ञान परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना भीत वाटू नये, पहिलीपासून त्यांना या परीक्षेची सवय लागावी हा या मागील उद्देश आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी हा प्रयत्न असणार आहे. महापालिकेच्या पहिलीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्या विचारात घेऊन शहरातील विविध केंद्रांवर अशा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. साधारणपणे २०० विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा केंद्र असणार आहे. या परीक्षेसाठी मुलांची तयारीही शिक्षक करून घेणार आहेत. महत्वाचे म्हणजे परीक्षेसाठी आवश्यक मटेरियल (अभ्यासक्रम घटक) शिक्षक तयार करणार आहेत. समानार्थी शब्द, जोड शब्द, शब्द तयार करणे, विरूद्धार्थी शब्द, वाक्य रचना अशा विविध घटकावर आधारित मटेरियल असणार आहे.
परीक्षेसाठी मटेरियल तयार करणे, परीक्षा घेणे यासाठी जो खर्च येणार आहे, त्याची जबाबदारी महापालिका शाळेतील शिक्षकांनी उचलली आहे. प्राथमिक शिक्षक समितीने याकामी पुढाकार घेतला आहे. परीक्षांचे नियोजनही शिक्षकच करणार आहेत. 'महापालिका टॅलेंट सर्च' या नावांनी परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. शिक्षण मंडळाचे सभापती महेश जाधव, प्रशासनाधिकारी सुर्वे यांच्याशी परवानगीबाबत चर्चा केली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष व शिक्षक सुधाकर सावंत यांनी सांगितले.
विद्यार्थी व शिक्षकांना गौरविणार
या परीक्षेत पहिल्या पाच विद्यार्थ्यांना बक्षिसांनी गौरविले जाणार आहे. तसेच ज्या शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण होतील, त्या शाळेतील शिक्षकांचाही गौरव केला जाणार आहे. बक्षीस रक्कमेसाठी येणारा खर्चही शिक्षकांच्या वर्गणीतून केला जाणार आहे. दहा उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत. महापालिका शाळेतील पहिलीच्या वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत.
[13/08 7:55 am] रवि भापकर ,जामखेड: 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🎯🎯शिक्षण मंडळातील २३० शिक्षकांच्या फेरबदल्या
Maharashtra Times | Aug 13, 2015, 03.00 AM IST
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या शिक्षण मंडळातील २३० शिक्षकांच्या फेरबदल्यांचे आदेश बुधवारी महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले. मंडळातील रखवालदार, शिपाई यांच्या फेरबदल्यांचे आदेश पुढील दोन ते तीन दिवसांत काढण्यात येतील, असे प्रशासनाने सांगितले.
शैक्षणिक वर्ष सुरू होताच पालिका प्रशासनाने शिक्षण मंडळातील शिक्षक, शिपाई, रखवालदार अशा सुमारे १२०० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करत कर्मचारी संघटनेने या विरोधात आंदोलनही केले होते. त्यानंतर आजारपण, अपंगत्व, लांबच्या अंतरावर झालेली बदली, गर्भवती शिक्षिका आणि निवृत्तीजवळ आलेली असल्यास अशा शिक्षकांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या फेरबदल्या करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यासाठी बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यात ४९२ शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही शिक्षकांच्या बदल्यांचे पडसाद उमटले होते.
प्रशासनाकडे आलेल्या अर्जाची छाननी करून २३० शिक्षकांच्या फेरबदल्या करण्यात आल्या. बुधवारी याचे आदेश पालिकेने काढले. या बदल्या करताना योग्य कारण असलेल्या आणि प्रशासनाने निश्चित केलेल्या निकषांमध्ये बसलेल्या शिक्षकांच्याच बदल्या करण्यात आल्या असल्याचे शिक्षण मंडळ प्रमुख बी. के. दहिफळे यांनी सांगितले.
.............
शिक्षकांच्या बदल्या करताना प्रशासनाने ज्या भागात शिक्षक कमी होते. अशा ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: 📢📢☝☝☝☝☝📢📢

🎯महाराष्ट्र ग्रामीण स्व. रोजगार भरती 2015
महाराष्ट्र ग्रामीण स्व. रोजगार भरती 2015 :

पद संख्या : 685 जागा
 शैक्षणिक अहर्ता : 10वी/12वी/ITI
 अर्ज पद्धती : अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा.
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2015

👆वरील फोटोतील माहीती / पत्त्याच्या आधारे अर्ज भरावे

🌷🙏please forward🙏🌷

💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[8:52pm, 8/13/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: [11:39am, 8/13/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 📢📢📢📢📢📢📢📢📢

      ⏰चालू घडामोडी⏰

    💎MPSC SPECIAL💎

      💠13 ऑगस्ट 2015💠

🎯केंद्र सरकारचा "अमृत योजना‘ राबविण्याचा निर्णय :

💦टंचाईग्रस्त शहरांसाठी शाश्‍वत पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने "अमृत योजना" राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
 
💦यासाठी राज्यातील 43 शहरांचा समावेश होणार असला तरी, मुंबई, ठाण्यासारख्या शहरापेक्षा सोलापूर, लातूरसह अन्य शहरांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 20 ऑगस्टपासून केंद्र सरकारचे पथक राज्याच्या दौऱ्यावर येत असून, तीनदिवसीय कार्यशाळेनंतर शहरांची नावे निश्‍चित करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
 
💦राज्य सरकारची "जलयुक्‍त शिवार योजना" यशस्वी झाली असली तरी, ही योजना ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे.
 
💦2 हजार कोटींची "अमृत योजना" राबविण्यासाठी राज्यातील 43 शहरांची निवड करण्यात आली असली तरी, पाणीटंचाईच्या शहरांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
 
💦अमृत योजनेसाठी निश्‍चित केलेली शहरे : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, नगर, चंद्रपूर, परभणी, जालना, अंबरनाथ, भुसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया, सातारा, बार्शी, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदुरबार, वर्धा आणि उदगीर.

🎯फेसबुक लवकरच "ब्रेकिंग न्युज" नवे ऍप सादर करणार :

🔷लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच "ब्रेकिंग न्युज"बाबत माहिती देण्यासाठी नवे ऍप सादर करणार आहे.
 
🔷सध्यातरी या ऍपची चाचणी सुरु असून लवकरच ती सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे.
 
🔷या ऍपद्वारे फेसबुकसोबत करार असलेल्या प्रकाशकांच्या विविध महत्वाच्या बातम्या, लेख आदींबाबत युजरला सूचित करण्यात येणार आहे.
 
🔷तसेच सोबत संबंधित संकेलतस्थळाचा पत्ताही (युआरएल) देण्यात येणार आहे.
 
🔷ट्‌विटरने अलिकडेच अशापद्धतीची सुविधा युजर्सना "न्युज टॅब"द्वारे उपलब्ध करून दिली आहे.

🎯बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि एसएस प्रणय विजयी :

🔍भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि एसएस प्रणय यांनी पुरुष एकेरी गटात सरळ सेटमध्ये विजय मिळावत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
 
🔍तसेच पारुपल्ली कश्यप याच्या पराभवाबरोबरच त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
 
🔍या वर्षी इंडिया ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावणारा जगातील तृतीय मानांकित खेळाडू श्रीकांतने चिनी तैपईच्या सू जेन हाओ याचा 21-14, 21-15 असा सरळ सेटस्मध्ये पराभव केला, तर जगातील 12 वा मानांकित खेळाडू प्रणयने युगांडा येथील एडविन एकिरिंग याच्यावर 21-14, 21-19 अशा सेटस्ने मात केली.

🎯बाल्यावस्थेत असलेल्या दीर्घिकेचा शोध :

🌌आपल्या आकाशगंगेच्या चार पट व्यास असलेली पण बाल्यावस्थेत असलेली 10 अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेली दीर्घिका (गॅलेक्सी) खगोलशास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.
 
🌌कॅलटेक म्हणजे कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले असून ही दीर्घिका जन्माला येत असताना तिचा वेध घेण्यात यश आले आहे.
 
🌌या दीर्घिकेतील वायू महाविस्फोटाच्या वेळचे असण्याची शक्यता असून ते थंड होत ही दीर्घिका बनत आहे.
 
🌌कॅलटेकने बनवलेल्या कॉस्मिक वेब इमेजर या पॅलोमार वेधशाळेतील दुर्बीणीला या बाल दीर्घिकेची छायाचित्रे टिपण्यात यश आले आहे.
 
🌌आंतरतारकीय माध्यमांच्या वेटोळ्याला ती जोडली गेली असून दीर्घिकांमध्ये फिरणारा वायू म्हणजे हे आंतरतारकीय माध्यम आहे व ते विश्वात पसरलेले आहे.
 
🌌वायूंच्या शीतकरणातून बनणाऱ्या दीर्घिकेचे प्रारूप प्रत्यक्ष शोधण्यात आले असून विश्वाच्या प्रारंभी थंड वायू विश्वाच्या जाळ्यातून दीर्घिकांमध्ये येतो व त्यामुळे ताऱ्यांच्या निर्मितीस चालना मिळते.

💠दीर्घेकेची वैशिष्टय़े :

♦व्यास- आकाशगंगेच्या चार पट.
 
♦अंतर- 10 अब्ज प्रकाशवर्षे.
 
♦तारे- दोन क्वासार ताऱ्यांचा समावेश.
 
♦निर्मिती- वायूंचे शीतकरण कारणीभूत.

🎯'मोबाइल डेटा'ची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे बंधनकारक :

📲'मोबाइल डेटा'ची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे दूरसंचार कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे.
 
📲याशिवाय दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय मोबाइल डेटा 'अॅक्टिव्ह' अथवा 'डिअॅक्टिव्ह' करता येणार नाही.
 
📲या विषयीचा 'डेटा यूज इन्फर्मेशन रेग्युलेशन' 1 नोव्हेंबरपासून देशभर लागू करण्यात येणार आहे.
 
📲दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'ने टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन रेग्युलेशनमध्ये बदल केले असून, ते लागू करण्यासाठी कंपन्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
 
📲नव्या नियमावलीनुसार कंपन्यांना माहितीच्या वापरासंबंधी ग्राहकांना एसएमएस अथवा यूएसएसडीच्या माध्यमातून ही माहिती द्यावी लागणार आहे.
 
📲कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या विशेष डेटा ऑफरव्यतिरिक्त अन्य योजनांमध्ये प्रत्येकी 10 एमबी डेटाचा वापर झाल्यानंतर माहिती द्यावी लागणार आहे.
 
📲याशिवाय कोणत्याही प्रकारची माहिती मागविण्याचे अधिकार ग्राहकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
 
📲विविध विशेष डेटा पॅक अंतर्गत 50 टक्के किंवा 100 टक्के डाटा वापरल्यानंतर त्या विषयीची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
📲याशिवाय 500 एमबी, 100 एमबी आणि 10 एमबी डाटा शिल्लक राहिला असतानाही त्या विषयीची माहिती ग्राहकांना द्यावी लागणार आहे. या व्यतिरिक्त डाटाची मर्यादा ९० टक्के झाल्यानंतर योजनेची विस्तृत स्वरुपात माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे.
 
📲मोबाइल डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना तो अॅक्टिव्हेट करण्यासाठी अथवा डिअॅक्टिव्हेट करण्यासाठी 1925 या टोल फ्री क्रमांकावर अनुक्रमे ‘START’ अथवा ‘STOP’ एसएमएस करावा लागणार आहे.
 
📲1 सप्टेंबरपासून ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.

🎯बॉबी जिंदाल हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत :

👤लुईसयाना प्रांताचे राज्यपाल बॉबी जिंदाल हे रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांपैकी सर्वांत कमी वयाचे उमेदवार आहेत.
 
👤अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत.
 
👤ही निवडणूक 2016 मध्ये होणार आहे.
 
👤बॉबी जिंदाल हे वयाच्या ३६व्या वर्षी लुईसयानाचे राज्यपाल बनले होते.
 
👤त्या वेळी ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत कमी वयाचे राज्यपाल ठरले होते.
 
👤2016 मधील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यास मात्र ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरणार नाहीत.
 
👤जॉन एफ केनेडी हे 43 वर्षांचे असताना निवडणूक जिंकून सर्वांत तरुण अध्यक्ष बनले होते. जिंदाल सध्या 44 वर्षांचे आहेत.

🎯दिनविशेष :

🔸1961 : ईस्ट जर्मनीने सीमा बंद केल्या . बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरु.
 
🔸2002 : के. के. बिर्ला या उद्योगपतीस कांचीपूरम येथे विद्यासेवारत्न सन्मान प्रदान केला गेला.
 
🔸1795 : अहल्याबाई होळकर

/,,,,,,,,/,,,,,,,,/,,,,,,,,/,,,,,,,,/,,,,,,/,,,,,/

संकलन- गुरुशांत मगी ९६६५८७७८८९

💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
 
[7:37pm, 8/13/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 📢📢📢📢📢📢📢📢📢

🎯AIR इंडिया भरती 2015
AIR इंडिया भरती 2015 :

पद संख्या : 193 जागा
 पदाचे नाव : Attendant
 शैक्षणिक अहर्ता : 12वी पास
 अर्ज पद्धती : अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा
 अधिकृत संकेतस्थळ : www.airindiaexpress.in
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 सप्टेंबर 2015

🌷🙏please forward🙏🌷

💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[7:38pm, 8/13/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 📢📢📢📢📢📢📢📢📢
🎯महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2015
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2015 :

पदाचे नाव

1. अधिस्ठता महापालिका वैद्यक सेस्था,बृह्मुंबई महानगरपालिका, गट-अ
 जाहिरात क्रमांक: 129/2015
 मंत्रालयीन विभाग : बृह्मुंबई महानगरपालिका विभाग.
 अधिक माहीतीसाठी क्लिक करा
 2. उप संचालक,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण ,नि-उप शिक्षणार्थी सल्लागार (वरिष्ठ),व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,महाराष्ट्र शिक्षण सेवा,गट-अ (तांत्रिक)
 जाहिरात क्रमांक : 130/2015
 मंत्रालयीन विभाग : उच्च व तंत्र शिक्षण विभाग.
 अधिक माहीतीसाठी क्लिक करा

अर्ज फीस :

अराखीव प्रवर्ग : रु 515/-
 राखीव प्रवर्ग : रु 315/-
 अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

अधिकृत संकेत स्थळ:

www.mpsc.gov.in
 mahampsac.mahaonline.gov.in
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 सप्टेंबर 2015

🌷🙏Please forward🙏🌷

💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[7:41pm, 8/13/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 📢📢📢📢📢📢📢📢📢

🎯MPSC अभियांत्रिकी भरती 2015
MPSC अभियांत्रिकी भरती 2015 :

जाहिरात क्र. 128/2015
 पद संख्या : 366 जागा

पदाचे नाव :

सहाय्यक अभियंता गट-अ : 21 जागा
 सहाय्यक अभियंता गट-ब : 219 जागा
 जलसंपदा विभाग गट-ब : 126 जागा शैक्षणिक अहर्ता : पदवी (इंजीनीरिंग)
 अर्ज पद्धती : अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा.

अधिकृत संकेतस्थळ :

www.mpsc.gov.in
 mahampsac.mahaonline.gov.in
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 सप्टेंबर 2015
/,,,,,,,,,/,,,,,,,,,/,,,,,,,,/,,,,,,,,/,,,,,,,,,,,/

संकलन -गुरुशांत मगी९६६५८७७८८९
🌷🙏please forward🙏🌷

💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: [11:17am, 8/15/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 📢📢📢📢📢📢📢📢📢

      ⏰चालू घडामोडी ⏰

💎 MPSC SPECIAL 💎

   💠  15 ऑगस्ट 2015 💠

🎯राष्ट्रपती पोलिस पदक घोषित :

🇮🇳राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विवेक फणसळकर, हिंगोलीचे उपनिरीक्षक अशोक जोंधळे यांना उल्लेखनीय सेवेसाठी तर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक जय जाधव यांच्यासह 35 अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक घोषित झाले आहे.
 
🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली.
 
🇮🇳गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक घोषित झालेल्या मुंबई परिसरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे - चंद्रकांत गुंडगे (पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणे ग्रामीण), मनोहर धनावडे (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई), शिवाजी घुगे (पोलिस उपनिरीक्षक, मंत्रालय सुरक्षा), विष्णू मालगावकर (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, गुप्तवार्ता विभाग, मुंबई), रामचंद्र सावंत (पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, मुंबई), दीपक सावंत (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, गुप्तवार्ता विभाग), बाबासाहेब गवळी (सहायक उपनिरीक्षक, अंधेरी), तानाजी लावंड (सहायक उपनिरीक्षक, सशस्त्र पोलिस, नायगाव), रवींद्र दळवी (हवालदार, मोटर वाहतूक विभाग, मुंबई), अनिल सालियन (हवालदार, सीआयडी, मुंबई), अरुण वास्के (हवालदार, अंधेरी पोलिस ठाणे), सदाशिव नाथे (हवालदार, विशेष शाखा, ठाणे), शांताराम डुंबरे (हवालदार, सशस्त्र पोलिस, नायगाव), तानाजी जाधव (हवालदार, वाहतूक शाखा, मुंबई), विजय महाडिक (हवालदार, गुन्हे शाखा, मुंबई).

🎯अजिंक्य रहाणेने नोंदवला जागतिक विक्रम :

⚾श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेली पहिली कसोटी भारताच्या अजिंक्य रहाणेमुळे चांगलीच गाजली़ ती त्याच्या फलंदाजीमुळे नाही तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे रहाणेने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून तब्बल 8 झेल घेताना जागतिक विक्रम नोंदवला.
 
⚾यापूर्वी एका कसोटी सामन्यात सर्वाधिक 7 झेल घेण्याचा विक्रम संयुक्तपणे ग्रेग चॅपल (ऑस्टे्लिया), यजुर्विंद्र सिंग (भारत), हसन तिलकरत्ने (श्रीलंका), स्टीफन फ्लेमिंग (न्यूझीलंड) आणि मॅथ्यू हेडन (ऑस्टे्रलिया) यांच्या नावांवर होता.

🎯नेस्ले कंपनीकडून सरकारने मागितली 640 कोटी रुपये भरपाई :

🔗मॅगी नूडल्समध्ये जास्त प्रमाणात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट सापडल्याच्या प्रकरणी अयोग्य व्यापार पद्धती, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती या कारणास्तव स्वित्र्झलडच्या नेस्ले कंपनीकडून सरकारने 640 कोटी रुपये भरपाई मागितली आहे.
 
🔗सरकारने नेस्ले कंपनीवर आर्थिक दंडाशिवाय इतर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला असून लवकरच ग्राहक कामकाज मंत्रालय कंपनीच्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे.
 
🔗देशातील ग्राहकांच्या हितासाठी केंद्र किंवा राज्य सरकार राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर तक्रार दाखल करू शकतं.
 
🔗ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 (ड) मध्ये तशी तरतूद आहे.
 
🔗परंतु, आतापर्यंत कोणत्याही कंपनीविरुद्ध तसा खटला दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे मॅगीवर केंद्र सरकारने दावा ठोकल्यास तो देशातील अशा प्रकारचा पहिलाच खटला ठरेल.
 
🔗जूनमध्ये एफएसएसएआय या संस्थेने मॅगी नूडल्सवर बंदी घातली होती व नेस्ले कंपनीने मॅगीच्या पाकिटांवरील माहितीतही नियमांचे उल्लंघन केले होते असे एफएसएसएआयने (भारतीय अन्नसुरक्षा व प्राधिकरण) म्हटले असून, त्यात चववर्धक मोनो सोडियम ग्लुटामेट व शिसे जास्त असल्याचा आक्षेप घेतला होता.

🎯व्हेन्चर कॅपिटल इंडस्ट्री निर्माण करण्याचा निर्णय :

💰सामाजिक उपक्रमांना आर्थिक मदत मिळावी यासाठी व्हेन्चर कॅपिटल इंडस्ट्री निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 
💰केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे.
 
💰सामाजिक उपक्रमांसाठी देशांतर्गत स्तरावर व्हेन्चर कॅपिटल इंडस्ट्री निर्माण करताना यातून इम्पॅक्ट फंडाला अर्थपुरवठा नियमित व्हावा असाही प्रयत्न होणार आहे.
 
💰प्रत्येक कंपनीने आपल्या नफ्यातील 2 टक्के रक्कम अशा सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतवल्यास मोठा निधी यातून उभारला जाईल, असा विश्वासही सिन्हा यांनी व्यक्त केला.
 
💰सामाजिक किंवा पर्यावरणीय परिणाम करणारे परंतु फायदेशीर असणारे उपक्रम करण्यासाठी एखाद्या संस्थेने गुंतवणूक केल्यास अशी गुंतवणूक इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून ओळखली जाते.

🎯डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय :

📘गुजरातमध्ये इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत अभ्यासाला असलेले ‘राष्ट्रीय महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक आता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
 
📘या पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
 
📘डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त हे पुस्तक छापण्यात आले होते. प्रख्यात विचारवंत पी.ए. परमार यांनी गुजराती भाषेत लिहिलेले हे पुस्तक राज्याच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याने अभ्यासक्रमात लागू करून ते राज्यभरातील सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरितही केले होते.
 
📘तथापि, या पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्यामुळे हे पुस्तक आता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे.

🎯दिनविशेष :    

🇮🇳भारत, कॉँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया स्वातंत्र्य दिन
 
♦लिच्टेन्स्टेन लिच्टेस्टाईन दिन
 
♦पोलंड सेना दिन
 
♦1948 : दक्षिण कोरियाची निर्मिती.
 
♦1960 : कॉँगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 
♦1971 : बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

/,,,,,,,/,,,,,,,/,,,,,,,/,,,,,,,,/,,,,,,,,/,,,,,,/

संकलन - गुुरुशांत मगी ९६६५८७७८८९

💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[11:20am, 8/15/2015] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: 📢📢📢📢📢📢📢📢📢

💎MPSC SPECIAL💎

📚घटनेतील महत्वाची कलमे 📚

1. घटना कलम क्रमांक 14 कायद्यापुढे समानता
2. घटना कलम क्रमांक 15 भेदभाव नसावा
3. घटना कलम क्रमांक 16 समान संधी
4. घटना कलम क्रमांक 17 अस्पृश्यता निर्मूलन
5. घटना कलम क्रमांक 18 पदव्यांची समाप्ती
6. घटना कलम क्रमांक 19 ते 22 मूलभूत हक्क
7. घटना कलम क्रमांक 21 अ प्राथमिक शिक्षण
8. घटना कलम क्रमांक 24 बागकामगार निर्मूलन
9. घटना कलम क्रमांक 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार
10. घटना कलम क्रमांक 26 धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे
11. घटना कलम क्रमांक 28 धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी
12. घटना कलम क्रमांक 29 स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे
13. घटना कलम क्रमांक 30
अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

14. घटना कलम क्रमांक 40 ग्राम पंचायतीची स्थापना
15. घटना कलम क्रमांक 44 समान नागरिक कायदा
16. घटना कलम क्रमांक 45  6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण
17. घटना कलम क्रमांक 46 शैक्षणिक सवलत
18. घटना कलम क्रमांक 352 राष्ट्रीय आणीबाणी
19. घटना कलम क्रमांक 356 राज्य आणीबाणी
20. घटना कलम क्रमांक 360 आर्थिक आणीबाणी
21. घटना कलम क्रमांक 368 घटना दुरूस्ती
22. घटना कलम क्रमांक 280 वित्त आयोग
23. घटना कलम क्रमांक 79 भारतीय संसद
24. घटना कलम क्रमांक 80 राज्यसभा
25. घटना कलम क्रमांक 81  लोकसभा
26. घटना कलम क्रमांक 110 धनविधेयक
27. घटना कलम क्रमांक 315 लोकसेवा आयोग
28. घटना कलम क्रमांक 324 निर्वाचन आयोग
29. घटना कलम क्रमांक 124 सर्वोच्च न्यायालय
30. घटना कलम क्रमांक 214 उच्च न्यायालय
 
💐🌷🌷🎯🎯🎯🌷🌷💐
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: 🌻दीपक चामे ,लातूर🌻
अन्नबाधा झाली तर..
कित्येकदा आपण विद्यार्थ्यांना अन्नबाधा झाली अशा प्रकारच्या बातम्या ऐकतो ,अन्नबाधा होते म्हणजे नेमकं काय होतं? त्याची लक्षणं काय आहेत, त्यावर काय उपचार करावेत हे जाणून घेऊ या.
संगीताला त्या दिवशी ऑफिसमध्ये कामानिमित्त उशिरापर्यंत थांबावं लागणार होतं. मात्र संगीताला भूक लागली होती. ही भूक काही शमणारी नव्हती आणि कामाला किती उशीर होईल हे तिला माहीत नव्हतं. उशिरापर्यंत थांबणार असल्याने तिने काहीतरी खायचं ठरवलं. म्हणून तिने भेळ मागवली.
तिखट, चमचमीत भेळेने तिची त्या दिवशीची भूक शमली खरी पण दुस-या दिवशी मात्र तिला जुलाब आणि उलटया होऊन तिची प्रकृती खालावली. त्या दिवशी घरगुती उपचार घेऊनही तिला बरं वाटेना. शेवटी डॉक्टरांकडे गेली. दोन दिवस डॉक्टरांकडचं औषध घेतल्यानंतर तिला कुठे थोडं बरं वाटलं.
केवळ संगीताच नाही तर आपल्यालाही असं कित्येकदा होतं. अगदी बाहेच्याच नाही तर एखादा पदार्थ आपण गरजेपेक्षा अधिक सेवन केल्यास किंवा कोणत्या पदार्थाची अ‍ॅलर्जी असल्यास घरी केलेल्या पदार्थामुळेही अन्नबाधा होऊ शकते. ही अन्नबाधा नेमकी कशामुळे होते हे जाणून घेऊ या.
कित्येकदा भूक लागली म्हणून कितीही नाही म्हटलं तरीही आपण ऐन वेळी लागलेल्या भुकेसाठी बाहेरच्या खाद्यपदार्थानाच प्राधान्य देतो. बाहेर खाताना आपण अधिक लक्ष देत नाही. मग नेहमीच्या आहारापेक्षा आपण काही उलट-सुलट खाल्लं तर चुकीच्या पद्धतीमुळे अन्नाची विषबाधा होऊ शकते. यालाच फूड अ‍ॅलर्जी असंदेखील म्हणतात. आपल्याला विषबाधा झाली आहे हे कधी कधी लगेचच समजतं किंवा मग उशिरा समजतं.
या अन्न विषबाधेमुळे कधी कधी चुकीचा अन्नपदार्थ सेवन केल्यावर लगेचच पोटात दुखतं, उलटी होते असं वाटायला लागतं. ही विषबाधा कधी कधी जीवावर बेतू शकते. एका संशोधनानुसार ही अन्नाची विषबाधा साधारण ज्येष्ठ मंडळी किंवा लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. मात्र सध्याची चुकीची आहारपद्धती पाहता ही विषबाधा तरुणांमध्ये अधिक आढळून येते. ही विषबाधा का होते याची कारणं पुढीलप्रमाणे -
कारणं
खरं म्हणजे अन्नबाधा नेमकी कशामुळे झाली याचं काही ठोस कारण आपण सांगू शकत नाही. पण गुणसूत्रांमध्ये बदल किंवा वातावरणातील काही बदल आपण सेवन केलेल्या अन्नात अडथळा आणू शकतात. म्हणूनच पावसाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंमध्ये ही विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते. कारण उन्हाळ्यात बाहेरच्या प्रखर उन्हामुळे खाद्यपदार्थावर परिणाम होण्याची शक्यता असते आणि पावसाळ्यात मुळातच वातावरणात कित्येक बदल झालेले असतात. त्यात सगळीकडे माशा घोंगावत असतात.
रोगराईने अक्षरश: थैमान घातलेलं असतं. या सगळ्याचा परिणाम खाद्यपदार्थामुळे होतो आणि असे खाद्यपदार्थ आपल्या पोटात गेल्यास आपल्याला विषबाधा होऊ शकते. म्हणूनच तज्ज्ञ तुम्हाला पावसाळ्यात पचायला हलका आहार घ्या असा सल्ला देतात. मात्र वरवर वाटणारी ही समस्या कधी कधी गंभीर रूपही धारण करू शकते. अन्नबाधा झाली आहे हे आपल्याला पुढील काही लक्षणांवरून दिसून येतं.
लक्षण
» डोकं गरगरणे
» पोटात दुखणे
» चेहरा, ओठ, जीभ किंवा डोळे सुजणे
» डायरिया किंवा जुलाब होणे
» उलटया होणे
» अंगाला खाज सुटणे
» घशात खवखव होणे
» श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होणे
उपाय काय कराल?
» सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे जे पदार्थ पचायला जड असतात किंवा ज्या पदार्थाची आपल्याला अ‍ॅलर्जी असते असे पदार्थ सेवन करणं टाळावं.
अ‍ॅलर्जीचा त्रास असलेल्यांनी चणे, कडधान्य या पदार्थाचं सेवन टाळावं.
» बाहेर जेवायला गेल्यावरही आपल्याला कोणत्या पदार्थामुळे त्रास होतो हे लक्षात असू द्यावं. असे पदार्थ टाळावे. उगाचच अशा पदार्थाचं सेवन करून आजारांना निमंत्रण देऊ नये.
» मुळात अ‍ॅलर्जी असलेल्या माणसांना अन्नबाधा पटकन होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी.
» कधी कधी केवळ बाहेरच्याच कारणांमुळेच नाही तर काही अंतर्गत लपलेल्या कारणांमुळेही अन्नबाधा होऊ शकते. ही अंतर्गत कारणं कोणती आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
» अंडी, दूध, शेंगदाणे, मासे, कडधान्य, गहू असे पदरथ अन्नबाधेला कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच अशा पदार्थाचं सेवन करताना विशेष काळजी घ्यावी.
त्वरित उपचार काय करावेत?
काही माणसांना पटकन डॉक्टरांकडे जाणं आवडत नाही. अशा वेळी ते  घरगुती उपचार करत बसतात. दुस-या दिवशी डॉक्टरांकडे जातात. मात्र अन्नबाधा झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावं. कारण अँटीबायोटिकचा समावेश शरीरात झाला की अ‍ॅलर्जीचं प्रमाण कमी होतं. कारण योग्य वेळी उपचार न केल्यास अन्नबाधेमुळे संपूर्ण शरीराचं कार्य बिघडू शकतं. अस्थमा, एक्झिमा आणि अन्य काही आजार त्यातून डोकं वर काढू शकतात. आणि दुर्लक्ष झाल्यास कधी कधी मृत्यूही ओढवू शकतो.
-------------------
-------------------
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: नमस्कार मित्रांनो.

'मराठी शाळांचे शिलेदार' या whatsapp समुहाद्वारे, सध्या मराठी भाषा संवर्धन/मराठी शाळा संवर्धनासंदार्भात अनेक पोस्ट्स सोशल मिडीया मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. उपलब्ध साहित्याच्या मदतीने, कोणाचही कसलच आर्थिक नुकसान न करता, नेहमीच आमचा काहीतरी नवीन आणि कल्पक घेऊन येण्याचा प्रयत्न असतो.

रोज आम्ही जेव्हा जाती-धर्मावरचे संदेश whatsapp वर पाहतो तेव्हा आम्हाला अतिशय दुःख होत. सोशल मिडीयाचा वापर खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकतो, आणि म्हणूनच आम्ही, आमच्या सर्व शिलेदार whatsapp समुहांमध्ये 'सामान्य ज्ञान' परीक्षा आयोजित करण्याचे ठरवले आहे, आणि त्यासाठी आम्ही 'गुगल फॉर्म'  चा वापर करणार आहोत.

परीक्षेची तारिख - १६ ऑगस्ट
वेळ - रात्री ८ ते ९.३०

आमच्या समुहाशिवायदेखील इतर कोणी या परीक्षेसाठी इच्छुक असतील तर आमच्या दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा.

काही महत्वाचे मुद्दे :-

१. या परीक्षेत कसलेही पारितोषिक नाही. प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक आम्ही प्रसारित करू.

(तुमचे पारितोषिक - भरपूर लाइक्स👍)

२. परीक्षेची वेळ ८ ते ९.३० एवढीच आहे. ९.३५ नंतर आलेले प्रतिसाद ग्राह्य धरले जाणार नाहीत.

३. परीक्षेची लिंक - ७.५५ मिनिटांनी  या पोस्ट मध्ये खालील ओळीत दिली जाईल.
<<<परीक्षेची लिंक>>>

४. परीक्षा एकूण २० मार्कांची आहे

५. परीक्षा बहुपर्यायी आहे. त्यात इतिहास, भूगोल, राज्य शास्त्र, खेळ, मराठी/हिंदी व्याकरण, सिनेक्षेत्र, याच्याशी संबंधित प्रश्न आहेत. बहुतांशी प्रश्न MPSC च्या पुस्तकातून घेतलेले आहेत.

६. उत्तरे देखील MPSC च्या पुस्तकातलीच अंतिम मानली जातील.

७. शेकडो प्रतिसाद आले तर ते तपासूनच निकाल प्रसारित केला जाईल. त्यासाठी वेळ लागेल. आम्ही नोकरदार आहोत आणि आमच्यावर बाकी जबाबदाऱ्या असल्याने निकाल प्रसारित करायला उशीर होऊ शकतो.

८. उत्तरे लिहिताना तुम्ही पुस्तके आणि गुगल चा देखील वापर करू शकता.

९. तुमचा इंटरनेट चा वेग कमी असेल तर आमच्यापर्यंत प्रतिसाद पोहोचण्यासाठी वेळ लागू शकतो. जी वेळ गुगल फॉर्म मध्ये संग्रहित केली जाईल तीच अंतिम असेल.

१०. परीक्षेचे नियोजन करताना जर कुठे तृटी आढळल्या तर क्षमस्व, पुढच्या वेळी नक्की सुधारणा करू.

परीक्षा घेण्यासाठी आम्ही तज्ञ नाही, केवळ सोशल मिडीया तज्ञ मात्र आहोत😉

या परीक्षेकडे केवळ ज्ञानार्जनाच्या उद्देशातूनच पहावे.

🚩चला महाराष्ट्राची एक अत्यंत प्रगत पिढी घडवूया !!!
🚩सोशल मिडीयाचा जास्तीत जास्त चांगला वापर करुया !!!

धन्यवाद,

सुचिकांत वनारसे - ९०५२३४४४७६
# संपूर्ण शालेय शिक्षण मराठी माध्यमातून

राहुल पाटील - ९४२३६२८३८७
# संपूर्ण शालेय शिक्षण मराठी माध्यमातून

🚩मराठी शाळांचे शिलेदार🚩
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड अणि लातूर येथील तरुणांसाठी ३१ ऑक्टोबरपासून खुली सैन्य भरती
भारतीय आर्मी मध्ये भरती होणार आहे. पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड अणि लातूर या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणांसाठी ही भरती आहे.
३१ ऑक्टोबरपासून १० नोव्हेम्बर पर्यंत ही खुली सैन्य भरती (खुली सैन्य भरती = Open Army Recruitment Rally ) केली जाणार आहे.

महत्वाचे – imp :- -
भरतीचे ठिकाण :- पोलीस परेड ग्राउंड, बीड
या एकाच ठिकाणी वर सांगितलेल्या सगळ्या जिल्ह्यातील तरुणांच्या भरत्या केल्या जाणार आहेत.
वेगवेगळ्या जिल्ह्यात ही भरती नाही.
उदा. मी पुण्याचा रहिवासी आहे. तर मला बीडलाच जावे लागेल. बीडमध्ये ३१ ऑक्टोबर ला पुणेकरांची भरती होणार आहे.

जर मी वर सांगितलेल्या पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड अणि लातूर हे जिल्हे सोडून इतर जिल्ह्याचा रहिवासी असेल तर?
तर जाहिरातीत सांगितल्यानुसार आम्हाला असे वाटते की तुम्हाला या भरतीत घेतले जाणार नाही.

उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही. थेट भरतीच्या ठिकाणी हजर राहायचे आहे.

भरतीच्या जिल्हावार तारखा पुढीलप्रमाणे : - -
३१ ऑक्टोबर – पुणे
१ नोव्हेंबर – उत्तर अहमदनगर (यात पुढील तालुके येतील - अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर)
२ नोव्हेंबर – दक्षिण अहमदनगर (यात पुढील तालुके येतील – अहमदनगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा इ.)
३ नोव्हेंबर – उस्मानाबाद
५ नोव्हेंबर - पूर्व बीड (यात पुढील तालुके येतील – अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी, धारूर, केज, परळी )
६ नोव्हेंबर – पश्चिम बीड (यात पुढील तालुके येतील - बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर (कासार) आणि गेवराई )
७ नोव्हेंबर – लातूर
८ नोव्हेंबर – नोकरदारांची मुले, सैन्यातून निवृत्त झालेल्यांची मुले, युद्धात शहीद झालेल्या वीरांच्या विधवांची मुले, खेळाडू, Outsider Sanctions (SOS, SOEX, SOWW, OSS) आणि Re-enrolment into DSC

पदे : – जनरल ड्युटी सोल्जर, सोल्जर टेक्नीकल, क्लार्क, स्टोअर कीपर (दुकान इ. गोष्टी सांभाळणारा), नर्सिंग सहाय्यक, सोल ट्रेडसमन

वय : – १७.५ – २१ (जनरल ड्युटी साठी) २३ (इतर पदांसाठी)

आता प्रत्येक पदाची पात्रता, वय आणि शारीरिक प्रमाणके पाहू :- -

१. पद जनरल ड्युटी सोल्जर :- -
वय – १७.५ ते २१ वर्षे
शैक्षणिक पात्रता – इ. १० पास. => दहावीत कमीतकमी ४५% मार्क हवेत. + प्रत्येक विषयात किमान ३३% मार्क पाहिजेत.
शारीरिक चाचणी –
उंची - १६८ सेमी
वजन – ५० किलोग्रॅम
छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

२. सोल्जर टेक्नीकल :- -
वय – १७.५ ते २३ वर्षे

शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. फक्त विज्ञान शाखेतील मुलांनाच चान्स आहे. आर्ट आणि कॉमर्स झालेल्यांसाठी हे पद नाही.
=> विषय : physics, chemistry, maths, English हे विषय १२ वीला असायला हवेत.

शारीरिक चाचणी –
उंची – १६७ सेमी
वजन – ५० किलोग्रॅम
छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

३. सोल्जर क्लार्क/SKT स्टोअर कीपर -
वय – १७.५ ते २३ वर्षे

शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. कोणतीही शाखा चालेल.
मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.
मात्र ही अजून एक अट पहा
=> विषय : English हा विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा.
तसेच गणित/अकाऊंट/book keeping या तीन पैकी कोणताही एक विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा.
आणि या दोन्ही विषयांना कमीत कमी ४०% मार्क पाहिजेत.

शारीरिक चाचणी –
उंची – १६२ सेमी
वजन – ५० किलोग्रॅम
छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

४. सोल्जर नर्सिंग असिस्टंट -
वय – १७.५ ते २३ वर्षे

शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. केवळ विज्ञान शाखा चालेल.
मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.
=> विषय : physics, chemistry, biology, English

शारीरिक चाचणी –
उंची – १६७ सेमी
वजन – ५० किलोग्रॅम
छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

५. सोल्जर ट्रेडस्-मन -
वय – १७.५ ते २३ वर्षे

शैक्षणिक पात्रता – इ. ८ वी किंवा १० वी पास

शारीरिक चाचणी –
उंची – १६८ सेमी
वजन – ४८ किलोग्रॅम
छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

टॅटू बाबत महत्वाची सूचना :- -
ज्यांच्या शरीरावर परमानंट टॅटू आहेत, त्यांना भरती मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
मात्र हाताच्या आतल्या भागावर (inner face of arm) किंवा तळहाताच्या मागे (back of palm) जर छोटासा धार्मिक (देवाचा वगैरे) टॅटू/नाव काढला असल्यास तो चालेल.

कागदपत्रे काय काय आणावीत? :- -
१६ नुकतेच काढलेले पासपोर्ट साईझ फोटो
१०/१२ वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (सनद)
रहिवासी प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र => ओपन मधील मुलांनी सरपंचाचा दाखला आणावा. इतरांनी त्यांना नियमानुसार मिळणारे जात
-महाराष्ट्र पोलीस भरती
2015-16-
पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म दि.05/10/2015
असुन शेवटची तारीख 21/10/2015
आहे,तसेच बँकेत
चलान भरण्याची तारीख 22/10/2015आणि
ट्राझिस्टन आय
डी भरण्याची शेवटची तारीख
30/10/2015 आहे.व भरती प्रक्रिया सुरू होणार आहे दिनांक 16/11/2015 पासून मैदानावरील प्रक्रिया होणार आहे.
11,361 जागेचे जिल्हावारी विवरण
खालीलप्रमाणे_____
mumbai-3200,
puna 1400,
raigad 1350,
satara- 430,
sangli- 250,
thana-470,
Nasik city-390
Nasik Rural-1356
thana rural -220,
navi-mumbai-450 ,
gadchiroli:aher i-700,
nagpur-350,
ratnagiri-315,
hingoli-150 ,
s.r.pf gr 1-70,
s,r,p,f g.r. 7 -80
beed 180
--महाराष्ट्र पोलीस--
आपल्या गावतील ग्रुप वर शेअर करा.
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: खरच आई ……..

खरच का ग आई
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर
पुढचा जन्म मागतात का?

प्रत्येक सातव्या जन्मी मी
सात जन्म मागणार आहे ,
तुमच्याच पोटी येण्यासाठी मी
एक तरी तप करणार आहे………

प्रत्येक पुढचा जन्म माझी
तूच आई व्हाविस ,
अणि जन्म घेण्याआधीच मला
त्याची माहिती असावी………

तुझ बोट धरून मी
इवली पवल चालेन,
इवली इवली पावल म्हणत
प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन…..

ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात
पाणी मी बघितल आहे,
पण तुला हसवान्या साठी मला
परत जन्मा घ्यायचा आहे……..

देता असता आला तर
माझ उरलेला आयुष्य दोघाना देइन,
अणि पुढचा जन्म घेई पर्यंत
तुमच्या मनामधे रहिन….

खरच आई …….
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: म.टा प्रतिनिधी मुंबई

ऑफ तास' हरवला आहे, अशी तक्रार शिक्षकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. या वाढत्या ओझ्याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिकवणीवरही होत असल्याचे सांगत, हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

शिक्षकांना शाळेत मिळणाऱ्या ऑफ तासांमध्ये पुढच्या तासाची तयारी, निबंध वह्या, स्वाध्याय तपासणी, उपक्रम व स्पर्धांची तयारी यांसारखी अनेक कामे केली जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाढत्या अशैक्षणिक कामांमुळे हे ऑफ तासच हरवल्याची तक्रार शिक्षक अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे केली आहे.

दैनंदिन अध्यापनात या ऑफ तासला खूप महत्त्व होते. दैनंदिन अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळांतर्गत व आंतरशालेय स्पर्धा, उपक्रमांची तयारी करून घेता येत असे. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास हे अंतिम ध्येय शिक्षण धोरणात ठरवले गेले आहे. परंतु, या ध्येयालाच तिलांजली देण्याचे काम शासन व शिक्षण विभागाकडून अनेक वर्षांपासून होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व अशैक्षणिक कामासाठी शिक्षण विभाग व शासनाने स्वतंत्र यंत्रणाच उभी करावी आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे, असे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे.
[8/17, 10:23 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: 🌺💻गणित शैक्षणिक वीडियो💻🌺
🌀इ.२री साठी ११ ते २० पाढे🌀
🌻वैशिष्ट्ये-
👉प्रत्येक पाढा स्वतंत्र असल्याने विद्यार्थी कंटाळा करणार नाहीत.
👉दृश्य स्वरुपात असल्याने आवडीने पहातील.
👉एक आठवडा एक पाढा असा उपक्रम घेतल्यास पाढे पाठांतर होतील.
👉मनोरंजनातुन शिक्षण होण्यास मदत.
👉आवाज म्यूट करुन सराव घेता येईल.
👉विद्यार्थी गुणाकार व भागाकार सहज करतील.

हे पाढे डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

http://khaderaju.blogspot.in/p/blog-page_77.html?m=0
🙏सौजन्य-TECHSAVVY TEACHERS MAHARASHTRA
[8/17, 10:30 AM] संतोष हिंगमिरे😊कोल्हापुर: 💥मराठी शाळांचे शिलेदार समुहाद्वारे सामान्य ज्ञान/ स्पर्धा परीक्षा💥

नमस्कार,

ठरल्याप्रमाणे, आम्ही सामान्य ज्ञान/ स्पर्धा परीक्षा घेऊन आलो आहोत.

https://goo.gl/zebS5c

🙏कृपया वरील लिंक उघडून परीक्षेत सहभागी व्हा🙏

परीक्षेसाठी शुभेच्छा

🚩मराठी शाळांचे शिलेदार🚩